Category: Latest News

शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा 9-9-9 चा अनोखा फॉर्म्युला!

पाहा कसे असेल नव्या सरकारचे मंत्रीमंडळ मुंबई,2 जून (पीएसआय) महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जवळपास वर्षभरानंतर पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला आहे.…

राष्ट्रवादी पक्ष म्हणून सरकारमध्ये सहभागी झालो; अजित पवार यांचे मोठे वक्तव्य!

मुंबई,2 जून राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला असून अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासह 9…

अजित पवार महाराष्ट्रातील एकमेव नेते; 3 वर्षांत 3 वेळा घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

मुंबई,2 जून (पीएसआय) महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी घडामोड घडली आहे. शिंदे फडणवीस सरकराच्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय…

हा खेळ जनता फार काळ सहन करणार नाही; अजित पवारांच्या राजकीय भूकंपानंतर संजय राऊतांचे टिवट

मुंबई,2 जून अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. यामुळे राष्ट्रवादी पक्षाला आणि मविआ सरकारला मोठा धक्का मानला…

अजित पवार अखेर ‌’देवेंद्रवासी‌’, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गोची होणार?

मुंबई,2 जून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी फुटणार ही शक्यता वर्तवली जात असतानाच आज मोठा राजकीय भूकंप घडला आहे.…

काकांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादीचे आता अजित पवारच होणार ‌’दादा‌’

त्यांचाच गट राष्ट्रवादी पक्ष होणार? मुंबई,2 जून महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाला एक वर्ष पूर्ण होत असतानाच पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा…

राष्ट्रवादीचे आमदारच नव्हे, ‌’हे‌’ दोन खासदारही अजित पवारांसोबत; शरद पवारांना मोठा धक्का

मुंबई,2 जून (पीएसआय) राज्याच्या राजकरणात मोठा राजकीय भूकंप आला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीमध्ये फूट पडली…

अजित पवारांकडे जलसंपदा? पाहा कोणत्या मंत्र्याला मिळणार कोणते मंत्रिपद?

मुंबई,2 जून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये अजित पवार यांच्यासह 9…

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले …

मुंबई,2 जून राष्ट्रवादीने सरकारसोबत निर्णय घेतला आहे . वरिष्ठ पातळीवर चर्चा होत होती. सर्वांचा विचार करत विकासाला महत्त्वं दिले पाहिजे.…

आता महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन सरकार

मुंबई,2 जून महाराष्ट्रातील राजकीय भुकंपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांचे…

अजित पवारांच्या सत्तेत होणाऱ्या आगमनावर नेतेमंडळी खुश

मुंबई,2 जून आज राजभवनमध्ये शपथविधीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. राज्यात राजकारणात एक मोठी घडामोड आज होणार असून राष्ट्रवादीचे अजित…

अखेर भूकंप झालाच अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री

मुंबई,2 जून गेल्यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करुन 40 आमदारांसोबत बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापन केले. या मोठ्या…

राजू शेट्टी खोटं बोलत नाहीत, लोकसभेची जागा भाजपाला द्यावी : भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी भर पत्रकार परिषदेत राजू शेट्टी खोटं बोलत नाहीत असं म्हटलं. कोल्हापूर जिल्ह्यात…

औरंगजेबचे उदात्तीकरण होऊच शकत नाही -आ. हसन मुश्रीफ

मुलांना इतिहास समजून सांगावा, आमदार हसन मुश्रीफांचे कळकळीचे आवाहन मुंबई 12 जून पुरोगामी कोल्हापूरला कलंक लावलेला जातीय तणाव निवळला असतानाच…

समुद्राला उधाण; कोकणातील समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद

रत्नागिरी 12 जून (पीएसआय)सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह दक्षिण महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे. त्यातच अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचे अत्यंत तीव्र…

कागलमध्ये ग्रामदैवत लक्ष्मीदेवीच्या कलश दिंडीत रंगले आमदार हसन मुश्रीफ, गळ्यात घेतली वीणा

मुंबई,12 जूनकागलमधील श्री लक्ष्मी देवी मंदिराच्या कलशांच्या दिंडीमध्ये आमदार हसन मुश्रीफ रंगून गेले. हजारो माता-भगिनी डोक्यावर आंबील-घुगèयांच्या घागरी घेऊन या…

कोल्हापुरात गर्भलिंग निदान चाचणीचा पुन्हा पर्दाफाश

गर्भलिंग निदानासाठी 15 हजार घेताना रंगेहाथ कारवाई कोल्हापूर,12 जून कोल्हापुरात गर्भलिंग निदान चाचण्यांचा उच्छाद सुरुच आहे. आज शहरातील राजारामपुरी परिसरातील…

कोयना धरणामध्ये केवळ दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध; सांगलीत कृष्णामाईचे पात्र कोरडे

सांगली,12 जून कोयना धरणामध्ये सध्या केवळ 12 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे कोयना धरणातील विसर्ग कमी केल्याने कृष्णा नदीच्या पात्रातील…

शिंदे-फडणवीस सरकारची अ‍ॅनिवर्सरी, 20 तारखेला गुवाहाटीला जाण्याचे तिकीट दिले

तर सांभाळून राहा; सुप्रिया सुळेंची मिश्किल टीका इंदापूर,12 जून राज्यातील गद्दार सरकारची अ‍ॅनिवर्सरी आहे. त्यामुळे जर तुम्हाला कोणी 20 तारखेला…

जग बदलण्यासाठी दगड नाही, फुल टाकण्याची क्षमता निर्माण व्हावी

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस यांचे मत शिरोळ/ प्रतिनिधी:सध्याचा काळ हा अतिशय संशयाचा आणि संभ्रमाचा आहे. असेच होत गेले…