Spread the love


कधीही गेल तरी पंचायत समिती येथील पाणीपुरवठा विभागाचा मेन दरवाजा बंद असतोच मग सुट्टी असो की कामाचा दिवस असो…

याबाबतची अधिक माहिती घेतली असता असे सांगण्यात आले कि, तालुक्यातुन अनेक नागरीक येत असतात, त्यामुळे कामात डिस्टर्ब नको म्हणून दरवाजा बंद केला जातो. पण आत आमच सरकारी काम चालु असत अशी माहिती देण्यात आली. अनेक नागरीक आधार कार्ड किंवा इतर कामासाठी येत असतात पण ते याविभागात येतात त्यामुळे कामात व्यक्तय येतो. आधार कार्डचा बोर्ड बाहेर लिहला त्यामुळे दरवाजा बंद करावा लागतो. स्वच्छ हवा येण्यासाठी मागचा दरवाजा उघडा ठेवला जातो.